ब्रम्हदेशाचा थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे?

ब्रिटिशांनी जगभर आपले पाय पसरवताना साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा अवलंब केला आणि तो करत असतानाच मानवताही वेशीला टांगली. भारतातील एकामागोमाग सर्व संस्थाने खालसा करताना त्यांनी याच नीतीचा अवलंब केला.

ब्रिटीशांच्या क्रुरपणाचा आणखी एक पुरावा म्हणजे रत्नागिरीचा थिबा पॅलेस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुखी जीवनासाठी काय करावे?

पुढील दशकात artificial intelligence औषधाच्या क्षेत्रात कशी क्रांती घडवू शकते?

जुन्या नाण्यांच्या खऱ्या किंमती कुठे पाहायला मिळतील?